My Daily Routine

Monday, April 20, 2020

आपके जीवन का सच्चा दोस्त (A true friend of your life): -



आपल्या जीवनातील एक सच्चा मित्र:-

तर मित्रांनो आपल्या जीवनात आपले मित्र हे कसे असावेत, त्यांची वागणूक ही कशी असावी, ते चांगले असावेत कि वाईट, आपण त्यांच्याकडून कोणत्या गोष्टी शिकाव्यात आणि कोणत्या गोष्टी सोडाव्यात याबद्दल मी आज बोलणार आहे..

आपल्या जीवनातील एक सच्चा मित्र:-
आपल्या जीवनात भरपुर काही मित्र येतात आणि जातात पण एकतरी मित्र असा असतोच जो नेहमीच जवळ नाही राहत पण ह्रदयात मात्र कायमचा बसलेला असतो.

आपण त्याच्यासोबत दररोज बोलू शकत नसलो तरी सुद्धा आपण त्याच्या आठवणीत गुंतलेले असतो,हे नातं असंच वाढत जातं आणि मित्र हा आपल्याला एका भावासारखा वाटायला लागतो.

हाच तो मित्र असतो जो तुमच्या सुखात आणि दुखात तुमच्या पाठीशी उभा असतो. तर कधीकधी तोच आपलं Credit आणि Debit Card असतो, अशा मित्राला नेहमी ह्रदयात जपायला प्रत्येक मित्राला खूप आवडते.

आपलं बोलण्यावरून जो आपलं सुख दुःख समजून घेतो तोच खरा आपला मित्र असतो, ज्याला दु:खात सोडून जायला आवडत नाही, आणि कितिही कठिण परिस्थिती असली तरी तो योग्य वेळी धाऊन येतो तोच खरा आपला मित्र असतो.

मित्र हे कसे असावेत:-

आता सगळ्यांनाच वाटतं कि आपला मित्र हा चांगलाच असावा, कारण कोणालाच वाईट व्यक्ति आज नको आहे, पण वाईट व्यक्ति हा नेमका असतो कोण? हा विचार आपण आधी कधीच केला नसेल.

तर मित्रांनो आजच्या जीवनात प्रत्येक व्यक्तिला एक चांगला मित्र हवा असतो आणि प्रत्येक व्यक्तिच्या जीवनात Best friend हा असतोच‌, त्या व्यक्तिचे विचार आणि आपले विचार हे चांगले जुळतात म्हणूनच आपली मित्रता ही घट्ट होत जाते.

आणि आपल्याला जी लोकं ही वाईट वाटत असतात, तर ती ल़ोकं आपल्या विचाराच्या मानाने खुप वेगळी असतात म्हणूनच ती आपल्याला वाईट वाटतात.

जर का कोणी वाईट वागत असेल तर त्याला पण आपल्याला त्याच्या लायकीवर ठेवता आलं पाहिजे, पण आपल्यामुळे कोणाला त्रास व्हायला नको अशीच आपली वागणूक असली पाहिजे कारण आपल्या वागणूकीवरच आपल्या आई वडिलांनी लावलेले संस्कार हे दिसत असतात.

तर मित्रांनो मित्र हा कडवा असला पाहिजे पण तो धोखा देणारा नसला पाहिजे, तो कितिही कडू बोलत असला पण तो असंच का बोलतोय हे ओळखता येणं पण आपल्याला जमलं पाहिजे.

कारण जो कडवटपणा असतो तो आपल्यासाठी चांगलाच असतो म्हणून आपल्या जीवनात कडव्या मित्राची पण खूपच गरज असते.

प्रत्त्येक मित्राचे मित्र हे सारखे नसतात, म्हणजे स्वभावाने प्रत्येक जण वेगळा असतो.

आणि जीवनात मित्र हा एकवेळा व्यसनी असला तरी चालेल पण तो मनाने कपटी नसला पाहिजे, मनाने कपटी असलेला मित्र हा आपलं जीवन पण उद्धवस्त करू शकतो.

मित्रता असल्यावर गैरसमज होण्याचे कारण:-

तर मित्रांनो आपण जेव्हा अडचणीत असतो किंवा आपल्याला मित्रांची गरज असते तेव्हा आपल्या मदतीला जर कोणी धाऊन येत नसेल तर आपल्याला खूप दुःख होते, आणि आपल्याला मित्रांबद्दल वाईट विचार हे यायला लागतात.

पण तो का आला नाही किंवा त्यामागील काय कारण असू शकते ते आपण कधीच बघत नाही.

पण मित्रांनो आपण ज्या वेळेस संकटात असतो, त्यावेळेस मित्रांनी तुम्हाला साथ नाही दिली किंवा ते आले नाही तर फारसं मनावर नका घेऊ कारण त्यांनी पण आपल्याला भरपूर वेळेस संकटातून वाचवलेले असते.

कारण मित्रच हा असा एक व्यक्ति असतो जो आपल्या परिवारानंतर आपल्यावर अतोनात प्रेम करत असतो.

आपण जी मित्रांकडून अपेक्षा ठेवतो ती आपण कमी करायला हवी, आणि आधी आपण इतकं मजबूत व्हायला हवं कि आपल्याला कोणाची गरज पडली नाही पाहिजे.

सगळ्यात जास्त दु:ख हे आपल्याला अपेक्षा ठेवल्यामुळेच होते. आणि जितकी जास्त तुम्ही अपेक्षा ठेवणार तितकंच जास्त तुम्हाला दुःख पण होईल.म्हणून आपण अपेक्षा कोणाकडूनही ठेवली नाही पाहिजे.

मित्रता ही कशी असली पाहिजे:-

मित्रतेचा विषय निघाला म्हणजे मित्र हा एक दिलदार, मनमिळाऊ स्वभावाचा, आपल्यावर अतोनात प्रेम करणारा आणि सपोर्ट करणारा असला पाहिजे.

आपण संकटात असताना जेव्हा तो आपल्याला योग्य तो मार्ग दाखवतो आणि संकटातून वाचवतो असा मित्र आपला खूप आपुलकीचा असतो.

ज्या मित्रतेत मुलगी आडवी येत असेल किंवा मुलींच्या मैत्रीत मुलगा आडवा येत असेल तर आपण आधी मैत्रीची निवड केली पाहिजे, प्रेमामुळे मैत्री तोडली नाही पाहिजे कारण शेवटपर्यंत मैत्रीचं साथ देते.

मित्रता ही डोक्याने नाहीतर ह्रदयाने जपायची असते कारण जिथे ताकदीची गरज नसते तिथे प्रेमळ शब्दांनी पण काम होते.

जर आपल्याला पोस्ट चांगली वाटली असेल तर नक्कीच Share करा.

आपके जीवन का सच्चा दोस्त: -

  तो दोस्तों, आज मैं बात करने जा रहा हूं कि आपके दोस्तों को आपके जीवन में कैसा होना चाहिए, उनके साथ कैसा व्यवहार करना चाहिए, चाहे वे अच्छे हों या बुरे, आपको उन्हें क्या सिखाना चाहिए और कैसे हल करना चाहिए।

  आपके जीवन का सच्चा दोस्त: -

  हमारे जीवन में बहुत सारे दोस्त आते हैं और चले जाते हैं, लेकिन केवल एक दोस्त है जो हमेशा करीब नहीं होता है, लेकिन हमेशा दिल में बैठा रहता है।

  भले ही हम हर दिन उससे बात नहीं कर सकते हैं, हम अभी भी उसकी यादों में शामिल हैं, यह पोता बढ़ता है और दोस्तों को भाइयों जैसा लगता है।

  यह वह दोस्त है जो आपके सुख-दुख में आपके पीछे खड़ा है।  इसलिए कभी-कभी यह हमारा क्रेडिट और डेबिट कार्ड होता है, यह दोस्त हमेशा अपने दिल में रखना पसंद करता है।

  जो आपके शब्दों के माध्यम से आपकी खुशी को समझता है, वही सच्चा मित्र है, जिसे दुख में छोड़ना पसंद नहीं है, और कठिन परिस्थितियों के बावजूद, वह सही समय पर आता है, वही सच्चा मित्र है।

  मित्र कैसे बनाये: -

  अब हर कोई सोचता है कि हमारा दोस्त अच्छा होना चाहिए, क्योंकि आज कोई भी व्यक्ति बुरा व्यक्ति नही चाहता, लेकिन बुरा व्यक्ति कौन है?  ऐसा आपने कभी नहीं सोचा होगा।

  तो दोस्तों, आज के जीवन में, हर व्यक्ति एक अच्छा दोस्त चाहता है और हर व्यक्ति के जीवन में एक सबसे अच्छा दोस्त होता है, उस व्यक्ति के विचार और अपने  विचार अच्छी तरह से मेल खाते हैं ताकि हमारी दोस्ती और मजबूत हो जाए।

  अगर कोई अपमानजनक है, तो हमें उसके लायक ठहराया जाना चाहिए, लेकिन हमें खुद के साथ ऐसा व्यवहार करना चाहिए जैसे कि हमें परेशान नहीं होना चाहिए क्योंकि हमारा व्यवहार हमारे माता-पिता द्वारा परिलक्षित होता है।

  इसलिए दोस्तों, दोस्तों को कड़वा होना चाहिए लेकिन धोखेबाज नहीं, चाहे वह कितना भी कड़वा हो, लेकिन हम पहचान सकते हैं कि वह क्यों बोल रहा है, लेकिन हमें इकट्ठा होना चाहिए।

  क्योंकि कड़वाहट हमारे लिए अच्छी है, हमें अपने जीवन में एक कड़वे दोस्त की भी ज़रूरत है।

  हर दोस्त के दोस्त एक जैसे नहीं होते हैं, मतलब हर कोई स्वभाव से अलग होता है।

  और भले ही एक दोस्त को जीवन में  नशे की लत हो, उसे अपने दिल में धोखेबाज नहीं होना चाहिए, एक दोस्त जो अपने दिल में कपट रखता हो अपने जीवन को भी नष्ट कर सकता है।

  दोस्ती होने पर गलतफहमी के कारण: -

  इसलिए दोस्तों, जब हम मुसीबत में होते हैं या हमें दोस्तों की ज़रूरत होती है, तो हम बहुत दुखी होते हैं अगर कोई हमारी मदद नहीं कर सकता है, तो दोस्तों के बारे में हम बुरे विचार करने लगते हैं।

  लेकिन हम कभी नहीं सोचते वो क्यों नहीं आया, या इसका क्या कारण हो सकता है।

  लेकिन दोस्तों, जब हम संकट में होते हैं, तो बहुत अधिक ध्यान नहीं रखते हैं जब दोस्त आपका समर्थन नहीं करते हैं या अगर वे नहीं आते हैं क्योंकि वे भी हमें बहुत समय संकट से बचाते है!

  क्योंकि एक दोस्त एक ऐसा व्यक्ति है जो अपने परिवार के बाद हमें बहुत प्यार करता है।

  हमें दोस्तों से उम्मीदें कम करनी होंगी, और हमें इतना मजबूत होना चाहिए कि हमें किसी की जरूरत न पड़े।

  सबसे ज्यादा दुख हमें उम्मीदों की वजह से है।  और जितनी तुम अपेक्षा करते हो, उतने ही तुम पीड़ित होते हो।  इसलिए हमें किसी से कोई उम्मीद नहीं रखनी चाहिए।

  दोस्ती कैसे होनी चाहिए: -

  दोस्ती का विषय आगे बढ़ता है, एक दोस्त को दयालु, गर्मजोशी से प्यार करना और खुद का समर्थन करना चाहिए।

  जब हम मुसीबत में होते हैं, तो हमारा दोस्त बहुत दयालु होता है जब वह हमें सही रास्ता दिखाता है और हमें मुसीबत से बचाता है।

  अगर लड़की में जो दोस्ती है, या लड़की में लड़की की दोस्ती पड़ी है, तो हमें पहले दोस्ती चुननी चाहिए, प्यार नहीं टूटना चाहिए, क्योंकि अंत में दोस्ती ही कम आती है।

  दोस्ती को सिर से नहीं दिल से पोषित करना है, क्योंकि जहां ताकत की जरूरत नहीं है, वहां प्यार भरे शब्द भी काम करते हैं।

अगर आपको पोस्ट पसंद आये तो शेयर जरुर करे

A true friend of your life: -

So guys, today I am going to talk about how your friends should be in your life, how they should be treated, whether they are good or bad, what you should teach them and how to solve them.

A true friend of your life: -

There are plenty of friends who come and go in our lives, but there is only one friend who is not always close but is always sitting in the heart.

Even though we cannot talk to him every day, we are still involved in his memories, this grandson grows and friends feel like brothers.

It is the friend who stands behind you in your happiness and sorrow.  So sometimes it is our Credit and Debit Card, that friend always likes to keep in his heart.

The one who understands your happiness through your words is the true friend, the one who does not like to be left in misery, and despite the difficult circumstances, he comes to the right time is the true friend.

How to be friends: -

Now everyone thinks our friend should be good, because no one wants a bad person today, but who is the bad person?  You have never thought of this.

So friends, in today's life, every person wants a good friend and every person has a best friend in their life, that person's thoughts and thoughts are well matched so that our friendship becomes stronger.

And the people who are upset with us are very different from the people we think they are.

If someone is abusive then we should be held to his worth, but we should treat ourselves as if we should not be disturbed because our behavior is reflected by our parents.

So friends, friends should be bitter but not deceitful, no matter how bitter he is, but we can identify why he is speaking, but we should gather.

Because bitterness is good for us, we need a bitter friend in our life too.

Not every friend's friends are the same, meaning everyone is different by nature.

And even if a friend is once an addict in life, he should not be deceitful in his heart, a friend who is insidious in his heart can destroy his life too.

Reasons for misunderstanding when having a friendship: -

So friends, when we are in trouble or we need friends, we are very sad if no one can help us, and we have bad thoughts about friends.

But we never see why it didn't come, or what might be the reason.

But friends, when we are in crisis, do not take too much care when friends do not support you or if they do not come because they too will save us a lot of time.

Because a friend is a person who loves us very much after his family.

We have to reduce the expectations we have from friends, and we need to be strong enough that we don't need anyone.

Most of the suffering is because of the expectations we have.  And the more you expect, the more you suffer. So we should not expect anything from anyone.

How should friendship be: -

The topic of friendship goes on, that a friend must be kind, warm-hearted, loving and supportive of himself.

When we are in trouble, our friend is very kind when he shows us the right way and saves us from trouble.

If the friendship that the girl is lying in, or the friendship of the girl in the girl is lying, then we should choose friendship first, love should not be broken, because in the end, friendship is there.

Friendship is to be cherished by the head or by the heart, because where there is no need for strength, loving words also work.


If you like the post, please share On Social Media Or Your Friends..








No comments:

Post a Comment

एक गरिब दोस्त कि कहानी (Story of a proud friend)

एक गरिब दोस्त कि कहानी:- हम आज गरिब दोस्त कि कहानी पर Blog लिखनेवाले है, तो दोस्तो गरिब दोस्त ये हर व्यक्ति के जिंदगी में आते ...